डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनपट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनपट:

- १४ एप्रिल १८९१- महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत सुभेदार रामजी सपकाळ आणि भिमाबाई यांच्या पोटी जन्म.
- १८९६-आई भिमाबाई यांचे निधन
- १९००-नोव्हेंबर- प्राथमिक शाळा, सातारा मध्ये प्रवेश
- १९०४- एलफिंस्टॉन हाईस्कूल, बॉम्बे प्रवेश
- १९०६- रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.
- १९०७- मॅट्रिकची परीक्षा पास.
- १९०८-जानेवारी-केळुसकर गुरुजींनी गौतम बुध्द हे पुस्तक भेट दिलं.
- १९१२- डिसेंबर-यशवंतचा जन्म
- १९१३-बी.ए. परिक्षा उतीर्ण
- १९१३-फेब्रुवरी- वडील सुभेदार रामजी यांची निधन
- १९१३-जुन - सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.
- १९१३- उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.
- १९१५- ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.
- १९१६- 'नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी' प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.
- १९१६- 'कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट' या निबंधाचे वाचन.
- १९१६- पी. एच. डी. ची पदवी बहाल.
- १९१७- मुंबई ला परत आले.
- १९१८-नोव्हेँबर- सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.
- १९२०-जानेवारी- राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
- १९२१- एम. एस. सी पदवी संपादन.
- १९२२- बॅरिस्टरची परिक्षा पास.
- १९२३- डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.
- १९२३- डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.
- १९२३- दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.
- १९२३- बॅरिस्टरीस सुरुवात.
- १९२४- अस्पृश्य समाजाची परिषद.
- १९२४-जुलै- बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.
- १९२५- असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.
- १९२६-जुलै- राजरत्न या मुलाचे निधन.
- १९२७- कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.
- १९२७-एप्रिल - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.
- १९२७- मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.
- १९२७-सप्टेँबर- समाज समता संघ याची स्थापना.
- १९२७- बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.
- १९२७- अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.
- १९२७-नोव्हेँबर- अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.
- १९२७-डिसेँबर- महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.
- १९२८- महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.
- १९२८- मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.
- १९२८- मुंबई प्रांतिक समितीवर निवड.
- १९२८- सायमन कमिशन पुढे साक्ष.
- १९२८-जुन - समता पाक्षिकाचा आरंभ.
- १९२९- दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.
- १९२९- टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.
- १९२९- अस्पृश्यांसाठी33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.
- १९३०-मार्च- काळाराम मंदिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.
- १९३०-नोव्हेँबर- गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.
- १९३०-नोव्हेँबर- जनता साप्ताहिकाचा आरंभ.
- १९३१-नोव्हेँबर - गांधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.
- अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
- १९३२- अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.
- १९३३- संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.
- १९३५-मे - पत्नी रमाबाई यांचे निधन.
- १९३५- मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.
- १९३५-ऑक्टोँबर- येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब
- आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.
- १९३६-ऑगस्ट- स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.
- १९३६- जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.
- १९३६- मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.
- १९३६- प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.
- कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.
- १९३७-फेब्रुवारी- मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.
- १९३८- पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.
- १९३८- मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
- १९३८- विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.
- १९३८- औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
- १९३८- औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.
- १९४०- मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.
- १९४०- थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.
- १९४२-जुलै- भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.
- १९४२- मजुर मंत्री म्हणुन निवड.
- १९४२- अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.
- पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.
- १९४५- काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.
- १९४६- शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.
- १९४६- सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.
- १९४६-जुन- मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालची स्थापना.
- १९४७- ऑगस्ट- भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणुण मंत्री मंडळात प्रवेश.
- १९४७-ऑगस्ट-- संविधान समितीच्या अध्यक्ष पदावर निवड.
- १९४८-ऑक्टोँबर- दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित.
- १९४८-नोव्हेँबर- घटनेचा मसुदा घटना समितीवर ठेवला.
- १९४९-नोव्हेँबर- घटना समितीने घटना स्विकार केली.
- १९४९- घटना समितीत देश प्रेमाने ओथंबलेले समारोपीय भाषण.
- १९५०- बुध्द आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख प्रसिध्द, वरळी येथे बुध्द विहारात भाषण.
- १९५०- कोलंबो विश्व बौध्द परिषदेला उपस्थिती.
- १९५०- औरंगाबाद येथे मिलिँद महाविद्यालय स्थापन.
- १९५१- लोक प्रतिनिधत्व विधेयक लोक सभे पुढे मांडले.
- १९५१-सप्टेँबर- हिँदु स्रीयांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिका मध्ये प्रकाशित.
- १९५१-सप्टेँबर- हिँदु कोड बिल व मागास वर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्री परिषदेचा राजीनामा.
- १९५२-मार्च- राज्य सभेसाठी निवड.
- १९५२- प्रथमच सार्वत्रिक निवडनुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव.
- १९५२-जुन- कोलंबिया विद्यापिठातर्फे डॉ. ऑफ लॉ हि पदवी अर्पन.
- १९५२- शिवाजी पार्कवर प्रचंड जाहीर सभेत ह्रदयस्पश्री भाषण.
- १९५२- एलफिन्स्टन महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनात उत्कृष्ठ भाषण.
- १९५४- वर्गीकृत जाती जमाती आयुक्त यांच्या प्रवृत्तीवर भाषण.
- १९५४-ऑक्टोँबर-- आकाशवाणीवर माझे वैयक्तीक तत्वग्यान हे भाषण.
- १९५४-ऑक्टोबर- माझे आयुष्य तीन गुरुंमूळे घडले.
- १९५४- राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण.
- १९५४- -महत्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहुर्त सभारंभात उपस्थित.
- १९५४- भंडारा पोट निवडणुकीमध्ये पराभव.
- १९५४- रुपये1, 18, 000 /- ची थेली मुंबई शहर दलित फेडरेशने चळवळीसाठी दिली.
- १९५४- रंगुन तिसय्रा जागतिक बौध्द परिषदेला उपस्थित.
- १९५५- भारतीय बौध्द महासभा स्थापित.
- १९५६-फेब्रुवारी-- मुंबई हि महाराष्ट्राचीच असावी असे भारत सरकारला सुनावले.
- १९५६-मे-- नरेपार्क येथे ऑक्टोँबर महिन्यात मी बौध्द धम्माची दिक्षा घेईल अशी घोषणा.
- १९५६-ऑक्टोँबर-- नागपुर येथे पुज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांचेहस्ते पत्नीसोबत धम्म दिक्षा घेतली. व
- नंतर आपल्या पाच लाख अस्पृश्यबंधुना बौध्द धम्माची दिक्षा दिली.
- १९५६-ऑक्टोँबर- बौध्द धम्म का स्विकारला या विषयी सकाळी अदभुत पुर्व भाषण व नंतर नागपुर
- मुन्सीपार्टीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पन.
- १९५६-ऑक्टोँबर- चंद्रपुर येथे 2 लाख अस्पृश्य बंधुना धम्म दिक्षा दिली.
- १९५६-नोव्हेँबर- काठमांडु नेपाल येथे जागतिक बौध्द परिषद, बौध्द आणि कार्लमार्क्स हे अदभुतपुर्व भाषण दिले.
- १९५६-डिसेँबर,६- दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
- १९५६- डिसेँबर,७- मुंबई दादर येथे चौपटीच्या किनाय्रावर 10 लाख अनुयायीँच्या साक्षीने बौध्द पध्दती नुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment