Pages

Saturday, 11 April 2015

महात्मा फुलें

जोतीराव गोविंदराव फुले
Jyotibaphule.jpg
जोतीराव गोविंदराव फुले
जन्म:एप्रिल ११इ.स. १८२७
कटगुणसातारा,महाराष्ट्र
मृत्यू:नोव्हेंबर २८इ.स. १८९०
पुणेमहाराष्ट्र
प्रभाव:थॉमस पेन
वडील:गोविंदराव फुले
आई:चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी:सावित्रीबाई फुले













महात्मा फुले एक क्रांतिकारी वादळ जीवनपट
महात्मा फुले
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
" महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १८८व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐💐




महात्मा फुलेंचे खरे वारसदार कोण ? " या पुस्तकातून 
  १- महात्मा फुले लहान असतानाच त्यांची आई मरण पावून डोक्यावरील मातृछञ हरपले 
२- पुढे शाळेत असताना एका बामनाच्या गुरूजींनी ज्योतीरावाच्या वडीलांचे कान भरले की "  हा पोरगा शिकला तर धर्म बुडेल " मग त्या गुरूजीने वर्गातून हाकालून दिले 
३- नंतर दुसर्या शाळेत नाव टाकले तेव्हा ज्योतीराव फुले  सातवीत असताना सखाराम परांजपे नावाच्या बामन मिञाच्या लग्नाला आमंञण होते  ; तेव्हा ज्योतीराव वरातीत सहभागी झाले तर बामनांनी माळ्याचा पोरगा बामनांच्या वरातीत ; त्यामुळे धर्म बुडाला म्हनून जोतीरावांना वरातीतून धक्के मारून हाकालून बाहेर काढले 
४- वीसाव्या वर्षी फुलेनी शाळा चालू करून बहुजनांना शिकवायला सुरूवात केली 
त्यांच्या घरी एक बामन  कारकून होता त्याला समजले की हा जोतीराव फुले बहुजनांला शिकवला तर आपला धर्म बुडेल म्हनून त्याने जोतीरावांचे वडील गोविंदरावांचे कान भरले की "
तुमच्या मुलाला शाळा शिकवणे बंद करायला सांगा नाहीतर घरातून हाकालून दया " 
झाले !! बामनांनी सांगावे व माळयांनी एेकू नये असे कधी होणारच नाही !!  बामन जे सांगेल ते   माळयांनी करावे

आजदेखील तेच चालू आहे ; 
फुलेंच्या वडीलांनी ज्योती फुले म्हनजे पोटच्या पोराला व सून साविञीबाईना राञी कडाक्याच्या थंडीत बारा वाजता अंगावरील कपड्यासकट घराबाहेर हाकालून लावले 
५- पुढे त्यांनी अनाथालय चालू केले तर सनातन्यांनी फुलेंना ठार मारण्यासाठी मारेकरी सुपारी देवून पाठवले 
६- तसेच पुढे "  सार्वजनिक सत्यधर्म " हा ग्रंथ लिहताना फुलेंना अर्धांगवायूचा झटका येवून उजवी बाजू निकामी झाली
नियतीने अर्धा महात्मा फुले कापून घेतला अर्धाच ठेवला तुमच्यासाठी !"
७- १८८९ साली जेव्हा महात्मा फुलेंचे निधन झाले ; त्यांचा पार्थिव स्मशानात नेला ; तर अग्नी द्यायला  कोणीच येत नाही ; यशवंत नावाचा त्यांचा मुलगा हा दत्तक असल्यामुळे जातीतील लोक त्याला अग्नी देवू देत नव्हते ;
हा खेळ बराचवेळ चालला बघा !!  जीवंतपणी फुलेंच्या शरीराची विटंबना बामनांनी केली तर मेल्यानंतर जातीतील लोकांनी केली !!  किती भयानक मरण व  अपमान फुलेंचा ! यावर फुले अनुयायी व बहुजन समाज कधी विचार करेल का ? 
८- दुसर्याच दिवशी ज्याला तुम्ही लोकमान्य म्हनता त्या टिळकाने आपल्या पोटातील  विष केसरी पेपरात ओकले ते असे " बरे झाले !! महात्मा फुले  नावाची घाण दुर्गंधी पुण्यातून गेली !!  
९ - पुढे पुण्यात प्लेगची साथ आली साविञीबाई फुलेनी रोग्यांना आपल्या खांद्यावर नेतानी तिलासुद्धा प्लेगची लागण होवून तडफडून मरण पावली 
१०- दत्तक मुलगा यशवंताची पत्नी फुलेंची सून घरात खायला अन्न नाही तर तिने घर शंभर रूपयात विकले व फुलेंची पुस्तके रद्दीत विकून एकवेळचे जेवन करून मरण पावली ;  तर दफन करायली पुढे कोणीच येत नव्हते ;
एक दिवस ते प्रेत तसेच पडून राहीले शेवटी पुण

महानगरपालिकेने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व दफन केले
विचार करा महात्मा फुले त्या काळात टाटा बिरला होते ;  
त्यांचे मासिक उत्पन्न बारा लाख रूपये होते तर रतन टाटाचे मासिक उत्पन्न वीस हजार होते
फुलेंनी जर त्यांचाच विचार केला असता तर आज टाटा बिरला अंबानी यांनी महात्मा फुलेंच्या घरी पाणी भरले असते एवढे धनवान पैशाने मोठे राहीले असते !!!
मग फुलेनी बहुजनांचे कल्याण करण्यासाठी आपल्या जीवनाची माती केली !!
त्यांनी जीवनाची माती केली म्हनून आमच्या जीवनाचे मोती झाले !!
आमच्या शिकलेल्या लोकांचे जीवन मोत्यासमान झाले कारण फुलेंचे जीवन तुमच्यासाठी मातीसमान झाले ;  म्हनून त्या साविञीबाई हया मातेला  हा लेख अर्पण !!!
विचार करा किती वाईट वनवास दुख फुलेंच्या वाट्याला आले    ;
आज बहुजन समाजाला फुलेंच्या उपकारांची जाणीन किती राहीली आहे ? किती शिकलेले लोक फुलेविचारांशी एकनिष्ठ आहेत ?
बहुजन समाजाने तसेच फुलेंच्या जातीशी नाते सांगणारे अनुयायी यांनी विचार केला पाहीजे
कसे करणार ! आमचा  विवेक जानव्यात अडकलाय ; आमची जाणीवा बोथट होवून गेल्यात ;  आमच्या अस्मितेचा झरा आठून गेलाय ; आमची बुदधी जातीच्या अहंकारात गंजत पडली आहे...काॅ.????



क्रांतिची फुले.....!
एकदा 'महात्मा फुलेच्या'
'पुतळ्याला' फुले वाहत होतो,
मनात त्यांच्या विचाराच एक स्वप्न पाहत होतो.
विचार करता करता 'आश्चर्य' झाले,
अन 'पुतळ्यातुन' महात्मा मह्यासमोर आले.
अंगावरची 'धुळ' झटकत त्यानी
'फेटा' नीट केला,
अन् म्हणाले, 'नागा, लय दिवसांनी इकड आला ?'
म्या म्हणलो,
'आज तुमची 'जयंती', म्हणल जावुन येवाव,
अन् 'समाजसेवेच्या' कार्यात सहभाग घ्यावाव'.
महात्मा म्हणाले,
'नागा, 'जयंत्या' करुन
समाजसेवा व्हणार नाय,
अन् 'मुलनिवाशी' यांच दुःख दुर जाणार नाय.'
म्या म्हणलो,
'मुलनिवाशीयांना असं दुःख तरी काय ?
अन् खरच हे दुर जाणार कस नाय ?
महात्मा म्हणाले,
'नागा, मी पण 'परांजपे' च्या लग्नात 'अपमान' सहन केला,
'सनातनी' ब्राम्हणाकडुन 'खुनाचा' प्रयत्न पण झाला,
'सावित्री' च्या अंगावर फेकला
'शेणा दगडाचा' घाला,
ही 'अस्पृशाची कैफियत' काय सांगु नागा तुला'.
मला आश्चर्य वाटल,
म्या म्हणल,
'एव्हढ तुम्हाला त्या काळी छळल,
अन् आम्हाला हे आतापर्यत नाही कळलं'.
महात्मा म्हणाले, 'नागा,
अरे मनुवाद्याने असे खुप 'कावे' केले,
शिवाजीचा 'अंत' पाहिला अन् संभाजीचे 'तुकडे' केले,
'कबीराला' संपवुन चलाखिने तुकारामास 'वैकुंठा' नेले,
'ईतिहास झाकुन' खरा, देवाची
'हाडे चघळाय' दिले'.
म्या म्हणल,
'आता ही परिस्थिती कदापि नाय,
एखादी असली तर मग सोबत
'कायदा' हाय'.
महात्मा म्हणाले,
'नागा, 'बिळाच्या' बाहेर येवुन तु कधी पाहणार,
स्वतःच्या 'संसारात' गुंतला तु समाजात काय राहणार,
आजही 'खैरलांजी' डोळ्या समोर घडतो,
आजही तो 'बाबरीच्या' एक एक
'विटा' पाडतो,
आजही 'बहुजन' तिरस्काराच्या नाल्यात सडतो,
आजही 'तो' डोक्यावर पाय देवुन तुमच्या वरे चढतो,
आजही हा 'मुलनिवासी' गटागटात लढतो,
अन् आजही 'रामदास' मनुवाद्याच्या पाया पडतो,
ईथे 'एकीच्या' लढाईला प्रत्येकाचा 'स्वार्थ' नडतो,
तेव्हात मुलनिवाशीयावर
'अन्याय' वाढतो,
भुक, गरीबी, अत्याचारात त्याचा पाय आडतो,
बघ नागा,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो.
म्या डोळ्याच 'पाणी' पुसत म्हणालो,
'आता यावर तुम्ही उपाय सांगा,
नाही हटणार मी, आता झालोय जागा.'
महात्मा म्हणाले,
'नागा, 'ब्राम्हणाचे कसब' माहित आहे तुला,
मग घे 'आसुड' अन् 'अभय' होवुन तोडुन टाक
'गुलामगीरीला',
'शिवरायांच्या' विचारांचा मनी ध्यास घे,
कापत सुट 'अन्यायाला' मगच
'श्वास' घे,
भिमरायाची 'लेखनी' आत्मसात कर,
अन् मनुवाद्याचा 'एकजुटीने घात' कर
'विद्रोही तुकाराम' तुझ्या अंगात येवु दे,
अन् 'मनात बिरसा' असाच तळपत राहू दे,
अशीच तुझ्या विचारांना कायमची 'धार' राहिल,
तर एक दिवस,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल...!'
.
.
.
.
पुतळ्यातला महात्मा 'शांत' झाला,
पण, माझ्या 'मनात आग' लावुन गेला.
आता,
ठरवलं 'विभागुन' जायायच नाही,
कदापि 'मागे वळुन' पाहायच नाही,
अन् मुलनिवाशी यातिल
'भेदभाव' मिटवुन
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....
कवी: अभय (नाग)
तिराव गोविंदराव फुले का जन्‍म 11 अप्रेल 1827 को पुणे में महाराष्‍ट्र की एक  'माली' जाति में हुआ
ज्योतिबा के पिता का नाम गोविन्‍द राव तथा माता का नाम विमला बाई था । एक साल की उम्र में ही ज्योतिबा फुले की माता का देहान्‍त हो गया । पिता गोविन्‍द राव जी ने आगे चल कर सुगणा बाई नामक विधवा जिसे वे अपनी मुह बोली बहिन मानते थे उन्‍हें बच्‍चों की देख-भाल के लिए रख लिया ।
ज्योतिबा को पढ़ाने की ललक से पिता ने उन्‍हें पाठशाला में भेजा था मगर स्‍वर्णों ने उन्‍हें स्‍कूल से वापिस बुलाने पर मजबूर कर दिया । अब ज्योतिबा अपने पिता के साथ माली का कार्य करने लगे । काम के बाद वे आस-पड़ोस के लोगों से देश-दुनिया की बातें करते और किताबें पढ़ते थे । उन्‍होंने मराठी शिक्षा सन् 1831 से 1838 तक प्राप्‍त की । सन् 1840 में तेरह साल की छोटी सी उम्र में ही जोतिबा का विवाह नो वर्षीय सावित्री बाई (1831-1897) से हुआ । आगे जोतिबा का नाम स्‍काटिश मिशन नाम के स्‍कूल (1841-1847) में लिखा दिया गया
जहाँ पर उन्‍होंने थामसपेन की किता
‘राइट्स ऑफ मेन’ एवं
‘दी एज ऑफ रीजन’ पढ़ी, जिसका उन पर काफी असर पड़ा
स्‍कूल के अपने एक ब्राह्मण मित्र की शादी में एक बार ज्योतिबा गये थे, तो उन्‍हें वहाँ पर अपमानित होना पड़ा था । बड़े होने पर उन्‍होंने इन रूढ़ियों के प्रतिकार का विचार पक्‍का किया ।
1848 में उन्‍होंने अछूतों के‍ लिए पहला स्‍कूल पुणे में खोला । यह भारत के तीन हजार साल के इतिहास में ऐसा पहला स्‍कूल था जो अछूतो और शुद्रो के लिए था । 1848 में यह स्‍कूल खोल कर महात्‍मा फुले ने उस वक्‍त के समाज के ठकेदारों को नाराज कर दिया था । ज्योतिबा के पिता गोविन्‍द राव जी भी उस वक्‍त के सामंती समाज के बहुत ही महत्‍वपूर्ण व्‍यक्ति थे । इस कारण उनके पिता पर काफी दबाव पड़ा तो उनके पिता ने उनसे आकर कहा कि या तो स्‍कूल बंद करो या घर छोड़ दो । तब जोतिबा फुले एवं उनकी पत्नि ने सन् 1849 में घर छोड़ दिया । उस स्‍कूल में एक ब्राह्मण शिक्षक पढ़ाते थे । उनको भी दबाव में अपना घर छोड़ना पड़ा । सामाजिक बहिष्‍कार का जवाब महात्‍मा फुले ने 1851 में दो और स्‍कूल खोलकर दिया । सन् 1855 में उन्होंने पुणे में भारत की प्रथम रात्रि प्रौढ़शाला और 1852 में मराठी पुस्तकों के प्रथम पुस्तकालय की स्थापना की। ज्योतिबा ने भारत का पहला लड़कियों की शिक्षा के लिए स्कूल खोला । जिसमें पढ़ाने के लिए कोई भी तैयार नहीं हुआ । ज्योतिबाने अपनी पत्नी सावित्रीबाई को पढ़ाया और सावित्री ने ही स्‍वयं यह जिम्‍मेदारी उठाकर उस लड़कियों के स्‍कूल मे पढ़ाना आरंभ किया । इस तरह सावीत्रीबाई देश की पहली महिला शिक्षिका थीं । उन्हें तंग करने के लिए शुरू में उन पर गोबर और पत्थर फेंके जाते थे । पर वे पीछे नहीं हटी । जब 1868 में उनके पिताजी का देहान्‍त हुआ तो ज्योतिबा ने अपने परिवार के पीने के पानी वाले तालाब को अछूतों के लिए खोल दिया । मुम्‍बई सरकार के अभिलेखों में ज्योतिबा फुले द्वारा पुणे एवं उसके आस पास के क्षेत्रों में शुद्र बालक-बालिकाओं के लिए कुल 18 स्‍कूल खोले जाने का उल्‍लेख मिलता है । अपने समाज सुधारों के लिए पुणे महाविद्यालय के प्राचार्य ने अंग्रेज सरकार के निर्देश पर उन्‍हें पुरस्‍कृत किया और वे चर्चा में आए । इससे चिढ़कर कुछ अछूतों को ही पैसा देकर उनकी हत्‍या कराने की कोशिश की गई पर वे उनके शिष्‍य बन गए । सितम्बर 1873 में इन्होने महाराष्ट्र में ’सत्य शोधक समाज’ नामक संस्था का गठन किया । और इसी वर्ष उन‍की पुस्‍तक ‘गुलाम गिरी’ का प्रकाशन हुआ ।
       महात्मा फुले एक समता मूलक और न्याय पर आधारित समाज की बात कर रहे थे इसलिए उन्होंने अपनी रचनाओं में किसानों और खेतिहर मजदूरों के लिए विस्तृत योजना का उल्लेख किया है । पशुपालन, खेती, सिंचाई व्यवस्था सबके बारे में उन्होंने विस्तार से लिखा है । गरीबों के बच्चों की शिक्षा पर उन्होंने बहुत ज़ोर दिया । उन्होंने आज के 150 साल पहले कृषि शिक्षा के लिए विद्यालयों की स्थापना की बात की । जानकार बताते हैं कि 1875 में पुणे और अहमद नगर जिलों का जो किसानों का आंदोलन था, वह महात्मा फुले की प्रेरणा से ही हुआ था । इस दौर के समाज सुधारकों में किसानों के बारे में विस्तार से सोच-विचार करने का रिवाज़ नहीं था लेकिन महात्मा फुले ने इस सबको अपने आंदोलन का हिस्सा बनाया । स्त्रियों के बारे में महात्मा फुले के विचार क्रांतिकारी थे । मनु की व्यवस्था में सभी वर्णों की औरतें शूद्र वाली श्रेणी में गिनी गयी थीं । लेकिन फुले ने स्त्री पुरुष को बराबर समझा । उन्होंने औरतों की आर्य भट्ट यानी ब्राह्मणवादी व्याख्या को ग़लत बताया । फुले ने विवाह प्रथा में बड़े सुधार की बात की । प्रचलित विवाह प्रथा के कर्मकांड में स्त्री को पुरुष के अधीन माना जाता था लेकिन महात्मा फुले का दर्शन हर स्तर पर गैरबराबरी का विरोध करता था ।
       आगे स्‍वामी दयानंद ने जब मुम्‍बई में आर्य समाज की स्‍थापना की तो सनातनियों के विरोध को देखते हुए उन्‍हें ज्योतिबा की मदद लेनी पड़ी । ज्योतिबा ने शराब बंदी के लिए भी काम किया था । एक गर्भवती ब्राह्मण विधवा को आत्‍म हत्‍या करने से रोक उन्‍होंने उसके बच्‍चे को गोद ले लिया । जिसका नाम यशवंत रखा गया । अपनी वसीयत ज्योतिबा ने यशवंत के नाम ही की । सन् 1890 में ज्योतिबा के दांए अंगों को लकवा मार गया । तब वे बाएं हाथ से ही सार्वजानिक सत्‍य धर्म नामक किताब लिखने में लग गये । २८ नवम्बर १९८० में उन्होंने संसार से विदाई ली । इसी साल उनकी मृत्‍यु के बाद यह किताब छपी । महात्मा ज्योतिबा फुले जी महान विचारक, समाज सेवी तथा क्रान्तिकारी कार्यकर्ता थे । महिलाओं, दलितों एवं शुद्रो के उत्थान के लिये इन्होने अनेक कार्य किए । समाज के सभी वर्गो को शिक्षा प्रदान करने के ये प्रबल समथर्क थे ।
       डॉ. अम्बेडकर तो महात्मा फुले के व्यक्तित्व-कृतित्व से अत्यधिक प्रभावित थे । वे महात्मा फुले को अपने सामाजिक आंदोलन की प्ररेणा का स्त्रोत मनाते थे । 28 अक्टूबर 1954 को पुरूदर स्टेडियम, मुम्बई में भाषण देते हुए उन्होंने महात्मा बुद्ध तथा कबीर के बाद महात्मा फुले को अपना तीसरा गुरू माना है । डॉ. अम्बेडकर ने अपने भाषण में कहा (अर्थात् मेरे तृतीय गुरू ज्योतिबा फुले हैं । केवल उन्होंने ही मानवता का पाठ पढाया । प्रारम्भिक राजनीतिक आन्दोलन में हमने ज्योतिबा के पथ का अनुसरण किया, मेरा जीवन उनसे प्रभावित हुआ है ।)
       डॉ. अम्बेडकर ने अपनी पुस्तक ‘’शूद्र कौन थे ?’’ को 10 अक्टूबर 1946 को महात्मा फुले को समर्पित करते हुए लिखा- ‘‘जिन्होंने हिन्दु समाज की छोटी जातियों को, उच्च वर्णो के प्रति उनकी गुलामी की भावना के सम्बंध में जागृत किया और जिन्होने विदेशी शासन से मुक्ती पाने से भी सामाजिक लोकतंत्र की स्थापना अधिक महत्पुर्ण है, इस सिद्धान्त का प्रतिपादन किया, उस आधुनिक भारत के महान शूद्र महात्मा फुले की स्‍मृति में सादर समर्पित ।
[1:58PM, 4/11/2015] +91 84 35 983464: ज्योतिराव गोविंदराव फुले का जन्‍म 11 अप्रेल 1827 को पुणे में महाराष्‍ट्र की एक  'माली' जाति में हुआ
ज्योतिबा के पिता का नाम गोविन्‍द राव तथा माता का नाम विमला बाई था । एक साल की उम्र में ही ज्योतिबा फुले की माता का देहान्‍त हो गया । पिता गोविन्‍द राव जी ने आगे चल कर सुगणा बाई नामक विधवा जिसे वे अपनी मुह बोली बहिन मानते थे उन्‍हें बच्‍चों की देख-भाल के लिए रख लिया ।
ज्योतिबा को पढ़ाने की ललक से पिता ने उन्‍हें पाठशाला में भेजा था मगर स्‍वर्णों ने उन्‍हें स्‍कूल से वापिस बुलाने पर मजबूर कर दिया । अब ज्योतिबा अपने पिता के साथ माली का कार्य करने लगे । काम के बाद वे आस-पड़ोस के लोगों से देश-दुनिया की बातें करते और किताबें पढ़ते थे । उन्‍होंने मराठी शिक्षा सन् 1831 से 1838 तक प्राप्‍त की । सन् 1840 में तेरह साल की छोटी सी उम्र में ही जोतिबा का विवाह नो वर्षीय सावित्री बाई (1831-1897) से हुआ । आगे जोतिबा का नाम स्‍काटिश मिशन नाम के स्‍कूल (1841-1847) में लिखा दिया गया
जहाँ पर उन्‍होंने थामसपेन की किता
‘राइट्स ऑफ मेन’ एवं
‘दी एज ऑफ रीजन’ पढ़ी, जिसका उन पर काफी असर पड़ा
स्‍कूल के अपने एक ब्राह्मण मित्र की शादी में एक बार ज्योतिबा गये थे, तो उन्‍हें वहाँ पर अपमानित होना पड़ा था । बड़े होने पर उन्‍होंने इन रूढ़ियों के प्रतिकार का विचार पक्‍का किया ।
1848 में उन्‍होंने अछूतों के‍ लिए पहला स्‍कूल पुणे में खोला । यह भारत के तीन हजार साल के इतिहास में ऐसा पहला स्‍कूल था जो अछूतो और शुद्रो के लिए था । 1848 में यह स्‍कूल खोल कर महात्‍मा फुले ने उस वक्‍त के समाज के ठकेदारों को नाराज कर दिया था । ज्योतिबा के पिता गोविन्‍द राव जी भी उस वक्‍त के सामंती समाज के बहुत ही महत्‍वपूर्ण व्‍यक्ति थे । इस कारण उनके पिता पर काफी दबाव पड़ा तो उनके पिता ने उनसे आकर कहा कि या तो स्‍कूल बंद करो या घर छोड़ दो । तब जोतिबा फुले एवं उनकी पत्नि ने सन् 1849 में घर छोड़ दिया । उस स्‍कूल में एक ब्राह्मण शिक्षक पढ़ाते थे । उनको भी दबाव में अपना घर छोड़ना पड़ा । सामाजिक बहिष्‍कार का जवाब महात्‍मा फुले ने 1851 में दो और स्‍कूल खोलकर दिया । सन् 1855 में उन्होंने पुणे में भारत की प्रथम रात्रि प्रौढ़शाला और 1852 में मराठी पुस्तकों के प्रथम पुस्तकालय की स्थापना की। ज्योतिबा ने भारत का पहला लड़कियों की शिक्षा के लिए स्कूल खोला । जिसमें पढ़ाने के लिए कोई भी तैयार नहीं हुआ । ज्योतिबाने अपनी पत्नी सावित्रीबाई को पढ़ाया और सावित्री ने ही स्‍वयं यह जिम्‍मेदारी उठाकर उस लड़कियों के स्‍कूल मे पढ़ाना आरंभ किया । इस तरह सावीत्रीबाई देश की पहली महिला शिक्षिका थीं । उन्हें तंग करने के लिए शुरू में उन पर गोबर और पत्थर फेंके जाते थे । पर वे पीछे नहीं हटी । जब 1868 में उनके पिताजी का देहान्‍त हुआ तो ज्योतिबा ने अपने परिवार के पीने के पानी वाले तालाब को अछूतों के लिए खोल दिया । मुम्‍बई सरकार के अभिलेखों में ज्योतिबा फुले द्वारा पुणे एवं उसके आस पास के क्षेत्रों में शुद्र बालक-बालिकाओं के लिए कुल 18 स्‍कूल खोले जाने का उल्‍लेख मिलता है । अपने समाज सुधारों के लिए पुणे महाविद्यालय के प्राचार्य ने अंग्रेज सरकार के निर्देश पर उन्‍हें पुरस्‍कृत किया और वे चर्चा में आए । इससे चिढ़कर कुछ अछूतों को ही पैसा देकर उनकी हत्‍या कराने की कोशिश की गई पर वे उनके शिष्‍य बन गए । सितम्बर 1873 में इन्होने महाराष्ट्र में ’सत्य शोधक समाज’ नामक संस्था का गठन किया । और इसी वर्ष उन‍की पुस्‍तक ‘गुलाम गिरी’ का प्रकाशन हुआ ।
       महात्मा फुले एक समता मूलक और न्याय पर आधारित समाज की बात कर रहे थे इसलिए उन्होंने अपनी रचनाओं में किसानों और खेतिहर मजदूरों के लिए विस्तृत योजना का उल्लेख किया है । पशुपालन, खेती, सिंचाई व्यवस्था सबके बारे में उन्होंने विस्तार से लिखा है । गरीबों के बच्चों की शिक्षा पर उन्होंने बहुत ज़ोर दिया । उन्होंने आज के 150 साल पहले कृषि शिक्षा के लिए विद्यालयों की स्थापना की बात की । जानकार बताते हैं कि 1875 में पुणे और अहमद नगर जिलों का जो किसानों का आंदोलन था, वह महात्मा फुले की प्रेरणा से ही हुआ था । इस दौर के समाज सुधारकों में किसानों के बारे में विस्तार से सोच-विचार करने का रिवाज़ नहीं था लेकिन महात्मा फुले ने इस सबको अपने आंदोलन का हिस्सा बनाया । स्त्रियों के बारे में महात्मा फुले के विचार क्रांतिकारी थे । मनु की व्यवस्था में सभी वर्णों की औरतें शूद्र वाली श्रेणी में गिनी गयी थीं । लेकिन फुले ने स्त्री पुरुष को बराबर समझा । उन्होंने औरतों की आर्य भट्ट यानी ब्राह्मणवादी व्याख्या को ग़लत बताया । फुले ने विवाह प्रथा में बड़े सुधार की बात की । प्रचलित विवाह प्रथा के कर्मकांड में स्त्री को पुरुष के अधीन माना जाता था लेकिन महात्मा फुले का दर्शन हर स्तर पर गैरबराबरी का विरोध करता था ।
       आगे स्‍वामी दयानंद ने जब मुम्‍बई में आर्य समाज की स्‍थापना की तो सनातनियों के विरोध को देखते हुए उन्‍हें ज्योतिबा की मदद लेनी पड़ी । ज्योतिबा ने शराब बंदी के लिए भी काम किया था । एक गर्भवती ब्राह्मण विधवा को आत्‍म हत्‍या करने से रोक उन्‍होंने उसके बच्‍चे को गोद ले लिया । जिसका नाम यशवंत रखा गया । अपनी वसीयत ज्योतिबा ने यशवंत के नाम ही की । सन् 1890 में ज्योतिबा के दांए अंगों को लकवा मार गया । तब वे बाएं हाथ से ही सार्वजानिक सत्‍य धर्म नामक किताब लिखने में लग गये । २८ नवम्बर १९८० में उन्होंने संसार से विदाई ली । इसी साल उनकी मृत्‍यु के बाद यह किताब छपी । महात्मा ज्योतिबा फुले जी महान विचारक, समाज सेवी तथा क्रान्तिकारी कार्यकर्ता थे । महिलाओं, दलितों एवं शुद्रो के उत्थान के लिये इन्होने अनेक कार्य किए । समाज के सभी वर्गो को शिक्षा प्रदान करने के ये प्रबल समथर्क थे ।
       डॉ. अम्बेडकर तो महात्मा फुले के व्यक्तित्व-कृतित्व से अत्यधिक प्रभावित थे । वे महात्मा फुले को अपने सामाजिक आंदोलन की प्ररेणा का स्त्रोत मनाते थे । 28 अक्टूबर 1954 को पुरूदर स्टेडियम, मुम्बई में भाषण देते हुए उन्होंने महात्मा बुद्ध तथा कबीर के बाद महात्मा फुले को अपना तीसरा गुरू माना है । डॉ. अम्बेडकर ने अपने भाषण में कहा (अर्थात् मेरे तृतीय गुरू ज्योतिबा फुले हैं । केवल उन्होंने ही मानवता का पाठ पढाया । प्रारम्भिक राजनीतिक आन्दोलन में हमने ज्योतिबा के पथ का अनुसरण किया, मेरा जीवन उनसे प्रभावित हुआ है ।)
       डॉ. अम्बेडकर ने अपनी पुस्तक ‘’शूद्र कौन थे ?’’ को 10 अक्टूबर 1946 को महात्मा फुले को समर्पित करते हुए लिखा- ‘‘जिन्होंने हिन्दु समाज की छोटी जातियों को, उच्च वर्णो के प्रति उनकी गुलामी की भावना के सम्बंध में जागृत किया और जिन्होने विदेशी शासन से मुक्ती पाने से भी सामाजिक लोकतंत्र की स्थापना अधिक महत्पुर्ण है, इस सिद्धान्त का प्रतिपादन किया, उस आधुनिक भारत के महान शूद्र महात्मा फुले की स्‍मृति में सादर समर्पित ।


महात्मा फुले यांच्या 11 april या 188 व्य जयंती निम्मित्त... कृपया वेळ काढून अवश्य वाचा !!

1- करोडपती असलेले महात्मा फुले हे 1890 साली मरण पावतात;  तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;  
यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ; हा खेळ बराच वेळा  चालला;  महात्मा फुले यांचा पार्थिव पडून आहे; तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी सावित्रीबाई फुले पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला  
विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचाटधारेच्या प्रभावाने विटंबना करतात.  यावर फुले अनुयायी विचार करतील काय? 
2 - दुसरी एक घटना अशी की महात्मा फुले यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती;  अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही;
अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही; 
अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;
तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे; पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही; दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही; शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला. 
विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते; तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे फुल्याकडे दोनशे एकर शेती होती व काही प्रमाणात फुलझाडे लावत;  संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक )
विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी फुल्यांनी  जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे; जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;  
एकदा सावित्रीबाई फुले आपल्या पतीला  म्हणाल्या की आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार?  तेव्हा फुले उत्तर देताना सांगितले की "माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात महात्मा फुले जन्म घेतील"
विचार करा फुल्यानी बहुजनावर किती विश्वास ठेवला  मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही.. मग महात्मा फुले चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे..  
जर उदयोगपती असलेले हे फुल्यांनी समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना महात्मा फुले यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते  पण फुलेंनी समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही...

संदर्भ- ""किशन सूर्यवंशी"" यांच्या महात्मा फुले यांचे खरे वारसदार कोण? या पुस्तकातून..
राष्ट्रपिता, शिवजयंतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे जनक, बहुजनांचा राजा, स्ञी उध्दारकर्ता महात्मा जोतीबा फुले यांच्या 188 व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
व्यथा बाबासाहेबांची ।।
समाजः बाबासाहेब झोपला नाहीत अजून?
बाबासाहेबः नाही बाळा तू झोप ।
समाजः पण तुम्ही का जागत आहात?
बाबासाहेबः तू ब्राम्हणानी निर्माण केलेल्या अंधविश्वास आणि 33 कोटीच्या घाणीत व ब्राम्हणी गुलामगिरीच्या काळोखात अजुनही जकडलेला आहेस,ब्राम्हणाच्या पक्षाच्या ( कॉग्रेस,बीजेपी,रा.कॉग्रेस,सेना,मनसे, इ. ब्राम्हणवादी पक्ष) ताटा खालचे मांजर झाले आहेस व आपल्या वैयतीक स्वार्थासाठी समाजाला विकुन टाकले आहेस. ब्राम्हणाचे दलाल भडवे झालात, त्यामुळे मला झोप नाही येणार ।
समाजः बाबासाहेब पण मला आई आहे बाप आहे मुलं आहेत नातेवाईक गणगोत्र आहे मला त्यांचीही काळजी आहे ।
बाबासाहेबः अच्छा चांगली गोष्ट आहे , कारण मला या गोष्टींचा अनुभव नाही. मला जन्म दिल्यानंतर आई गेली, वयात आलो, वाटल वडीलांचा आधार मिळेल पण वडीलही गेले, लग्न झाले पण या समाज परिवर्तनाच्या लढाइत गुंग असल्यामुळे लग्नानंतर झालेल्या मुलांचे आजारपण सुध्दा दुर करता आले नाही म्हणुन चार मुल मेली आणि हो मला आवडणारा राजरत्न तो वारल्यानंतर त्याचा अंतीम विधी करण्यासाठी कफन ही नव्हते, तर बाळानो तुमच्या आई रमा ने अंगावरील साडी फाडुन "राजरत्नाचा विधी केला. वाटलं पत्नी साथ देईल ती पण सोडुन गेली. माझी कैफीयत ऎकुण ज्यांच्या हक्का साठी लढतोय ते आंदोलन पुढे नेतील पण ते ही आज स्वार्थी आणि लाचार ब्राम्हणाचे दलाल झाले आहेत ।
समाजः बाबासाहेब आम्हाला माफ करा आम्ही चुकलो ।
बाबासाहेबः मी तुम्हाला धम्म दिला त्याचा तुम्ही धर्म केलांत. माझे आंदोलन पुढे नेण्याऐवजी माझा जय जयकार करत बसलात । माझा जयजयकार करण्यापेक्षा व्यवस्था परीवर्तनाचे जे काम मी हाती घेतले आहे त्यासाठी तुमी प्राणाची बाजी लावा....
"उठा जागे व्हा. समस्त बहुजन समाजाला जागे करा. ब्राम्हणाला या देशाची शासनकर्ता जमात न बनवता तुम्ही बना. 'शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.' किती जगलात ते महत्त्वाचे नाही, पण कसे जगलात ते महत्त्वाचे आहे "।
  🙏जय भिम !



हो मी फुले वाडा बोलतोय
- अश्विनी सातव-डोके
पुण्यातील गंजपेठेत असणारा फुलेवाडा म्हणजे समतेसाठी लढाणा-या प्रत्येक कार्यकर्त्याचं ऊर्जाकेंद्र. याच ठिकाणी अठराव्या शतकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध विद्रोहाची मशाल पेटवली अन् कट्टर सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंडाचं निषाण फडकवलं. याच विद्रोहाची साक्ष देत ‘समतेची भूमी’ म्हणून फुलेवाडा आज दिमाखात उभा आहे. याच फुलेवाड्याचं हे मनोगत...
काही दिवसांपूर्वी सहजच म्हणून काही मित्रमंडळींसोबत फुलेवाड्यात गेले. तसं तर कार्यक्रमांच्या निमित्तानं वरचेवर जाणं होतेच. पण, त्या दिवशी विशेष असं काही नव्हतं. पण, वेळ होता म्हणून मग आमचे पाय फुलेवाड्याच्या दिशेने वळले. फुलेवाड्यात प्रवेश केला. दुपारची वेळ होती. तिथं गर्दी असण्याचं कारण नव्हतंच. आम्हीच तिघे जण. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इथल्या सामाजिक चळवळींना ऊर्जेची रसद पुरविणारी ही वास्तू. या वास्तूत प्रवेश करताच इथल्या शांततेबरोबरच इथल्या मातीतला प्रत्येक कण-न्-कण विद्रोहाची साक्ष देत होता.
दरवाजातून आत प्रवेश केला. समोर महात्मा फुलेंचा फोटो पाहून आतल्या खोलीत गेलो. तितक्यात ‘आज, निवांत आलात,’ असे शब्द कानावर पडले. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. तोच पुन्हा आवाज आला ‘अरे, मी बोलतोय, फुलेवाडा...’ हे ऐकून तर अवाक् झालो. तोच पुन्हा आवाज आला ‘हो मी फुलेवाडा बोलतोय.. बसा. आज तुम्ही निवांत दिसताय. म्हणून म्हटलं माराव्यात गप्पा जरा तुमच्याशी. नेहमी पाहतो तुम्हाला, पण घाईत असता.’ हे शब्द ऐकून आम्ही तर आश्चर्यचकीत झालो होते. एकमेकांकडे पाहत खाली बसलो. म्हटलं ऐकावं जरा.
आम्ही खाली बसताच फुलेवाडा बोलायला लागला, ‘पोरांनो तरुण आहात. बरं वाटतं तुमच्यासारखी तरुण पोरं आली की. मी काय आता म्हातारा झालोय. पण, ज्योतिराव तात्या आणि सावित्रीमाईच्या खूप आठवणींचा खजिना माझ्याजवळ आहे. त्याच बळावर तर उभा आहे, इथं त्यांच्या कार्याची साक्ष देत.’
‘तर पोरांनो तुम्हाला सांगतो, ज्योतिराव तात्या याच वाड्यात माझ्या अंगाखांद्यावर वाढले आणि याच मातीत इथेच विसावले. अठराव्या शतकातली परिस्थिती तुम्ही जाणताच. प्रचंड मोठी विषमतेची दरी होती. अनिष्ट रूढी-परंपरांनी सगळ्या समाजाला ग्रहण लागले होते. हे ग्रहण सोडण्याचं काम माझ्या ज्योतिराव तात्यांनी केलं. ११ एप्रिल १८२७ ला त्यांचा जन्म झाला. मिशन-यांच्या शाळेत तात्यांनी शिक्षण घेतलं. तात्या लई हुशार. त्यांना इथं सामाजिक विषमता त्रास देत होती. तात्यांना प्रश्न पडत होते. मग तात्यांनी या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला अन् इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं.’
‘तात्यांच्या जोडीला सावित्रीमाई पण होती बरं का. तात्यांनी आधी स्वत:पासूनच सुरवात केली हे लक्षात घ्या बरं का. लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत: कोरडे पाषाण असे कधीच ते वागले नाहीत. आधी त्यांनी सावित्रीमाईला शिकवलं. मग १८४८ ला भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सावित्रीमार्इंनी स्त्रीशिक्षणासाठी पहिलं पाऊल टाकलं. सोप नव्हतं बरं का पोरांनो हे. लई खस्ता खाल्ल्यात दोघांनी. १८५४ ला या देशातील पहिलं प्रौढ साक्षरता अभियान इथंच सुरू झालं अन् स्त्री-पुरुषांच्या पहिल्या दोन शाळा या वाड्यात सुरू झाल्या बरं का.’
‘इतकंच नाही तर फसलेल्या विधवांची बाळंतपणं अन् त्यांना आधार देणारं केंद्र, अस्पृश्यांना आपल्या घरचा पाण्याचा हौदही इथेच खुला करण्यात आला. यामुळं बाहेरच्यांनीच नाही तर घरच्यांनीही तात्या आणि माईला छळ छळ करत घरातून बाहेर काढलं. पण, दोघांनी माघार घेतली नाही. आपलं काम सुरूच ठेवलं.’
‘पोरांनो, ही जागा क्रांतीची भूमी आहे हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मी का हे सांगतोय, पण पोरांनो आज आजूबाजूला पाहतो तेव्हा लक्षात येतं काळ बदलला, पण इथली परिस्थिती नाही बदलली रे. मूठभर लोक सुधारले. काही तात्यांचं नाव घेत मोठे झाले अन् नंतर त्यांनाच विसरले. तर, काहींनी तात्या जातीनं माळी म्हणून जन्माला आले म्हणून जातीचं राजकारण करून स्वत:चा फायदा करून घ्यायला लागलेत. हे पाहिलं की राग येतो मला. तात्यांनी कधी कोणत्या जातीधर्माचं काम केलं नाही. पण, आज त्यांना जातीत बांधून त्यांचे अनुयायी म्हणून घेणा-यांनी त्यांना लई छोटं बनवल.’
‘तुम्हाला माहीत आहे का? १८७३ साली या इथंच सत्यशोधक धर्माची स्थापना झाली. तृतीय रत्न, गुलामगिरी, शिवाजी महाराजांचा पोवाडा इथंच लिहिला गेलाय. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तात्या अन् सावित्रीमाई लढले.’
‘पण आज तुम्ही काय करता आहात रे? अजूनही तुम्ही जातीबाहेर, धर्माबाहेर पडायला तयार नाही. आजही तुम्ही बाहेरच काय तर घरातही आपल्या आई-बहिणींना सन्मानाची वागणूक द्यायला तयार नाही. अजूनही तुम्ही देवभोळेपणा, अंधश्रद्धा सोडायला तयार नाही. मग तुम्ही माझ्या ज्योतिराव तात्या आणि सावित्रीमार्इंचे वारसदार कसे म्हणून घेता स्वत:ला. पोरांनो, आज तुमच्याकडं वेळ होता म्हणून मी तुमच्याशी बोललो, पण एक सांगतो या दोघांचा वसा पुढे चालवायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तेव्हा जाती-धर्माचं राजकारण करू नका. या दोघांनी दाखवलेल्या सत्यधर्माच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करा. अंधश्रद्धांना बळी पडू नका. तात्यांनी लिहिलेल्या शब्दांत सांगायच तर...
सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर 
जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार
आहे सत्याचा बा जोर, काढी भंडाचा तो नीर
सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बा राळ
बाळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी
खरे सुख नका नोव्हे, सत्य ईशा वर्जु पाहे
ज्योती प्रार्थी सर्व लोका,व्यर्थ डंभा पिटु नका.


No comments:

Post a Comment